महाराष्ट्र ग्रामीण
-
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांना एकाच वाक्यात इशारा; काय म्हणाले जरांगे?
जालना | मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन यशस्वी झालं आहे. त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजामध्ये जल्लोषाचं वातावरण…
Read More » -
भयानक ! रायरेश्वर पठारावरून उतरत होता, अचानक तोल गेला अन् तो खोल दरीत…
पुणे | पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवप्रतिष्ठानच्या किल्ले रायरेश्वर ते किल्ले प्रतापगड गडकोट मोहिमेदरम्यान, रायरेश्वर पठारावरून उतरताना खोल…
Read More » -
पप्पांना खास गिफ्ट देणार, मनोज जरांगे पाटील यांच्या मुलाने सांगितलं सस्पेन्स
जालना | मराठा समाजासाठी प्राणांची बाजी लावून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. त्यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून जल्लोष सुरु…
Read More » -
आता मदरस्यांमध्ये शिकविले जाणार रामायणाचे पाठ, या कारणासाठी घेण्यात आला निर्णय
मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात (Ram Mandir) रामललाची प्राणप्रतिष्ठापणा झाल्यानंतर संपूर्ण देश राममय झाल्याचे पाहायला मिळत आहे. या संबंधी आणखी एक महत्त्वाची…
Read More » -
राज्यातील ओबीसीच नव्हे, इतर समाजातील नेत्यांची तातडीची बैठक; छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर मोठ्या राजकीय घडामोडी?
नवी मुंबई | मनोज जरांगे पाटील यांची एक मोठी मागणी अखेर सरकारने मान्य केली आहे. सग्यासोयऱ्यांनाही आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला…
Read More » -
‘या’ मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणारच नाही, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा
मुंबई | मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज अखेर मोठं यश आलं आहे. मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाबाबतची मागणी सरकारने मान्य…
Read More » -
सगेसोयरेच्या अध्यादेशावर नाथाभाऊंना शंका; खडसे म्हणाले, आजचं मरण…
जळगाव | मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला अभूतपूर्व यश आलं आहे. राज्य सरकारने अखेर सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढला…
Read More » -
मराठा समाजासाठी 2011 पासून आंदोलन, अखेर 2024 मध्ये यश, मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला
मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. आंदोलनाचा 14 वर्षांचा वनवास संपला. समाजासाठी सर्वस्व देणारे मनोज जरांगे…
Read More » -
सर्वांच्या खुट्या उपटल्या, मनोज जरांगे पाटील यांचा दणका
मुंबई | मराठा आरक्षण लढ्याला अभूतपूर्व यश आले आहे. गेल्या चार महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या हाताला यश येणार नाहीत,…
Read More » -
झुंडशाहीने कायदे बदलता येणार नाही…मुख्यमंत्री, मनोज जरांगे यांच्या घोषणेनंतर भुजबळ कडाडले
नाशिक | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. त्यासाठी सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यानंतर आता ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया…
Read More »