महाराष्ट्र ग्रामीण
-
‘भुजबळांचे लाड कशाला, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’, शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी; सरकारमध्ये आलबेल नाही?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरेबाबतची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे मराठ्यांना मोठा दिलासा मिळाला…
Read More » -
आरक्षणावर घाला, शैक्षणिक आरक्षण हटवण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा वादग्रस्त मसुदा
नवी दिल्ली: महाराष्ट्रात आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी वाद पेटला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास सर्वच ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. त्यावेळी विद्यापीठ…
Read More » -
ED मोठ्या कारवाईच्या तयारीत, थेट ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना होऊ शकते अटक
नवी दिल्ली : सध्या ईडीकडून देशात विविध राजकीय नेत्यांची चौकशी सुरु आहे. आर्थिक अनियमितता, घोटाळ्यांच्या प्रकरणात अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.…
Read More » -
बिहारनंतर इंडिया आघाडीला या 2 राज्यांमध्ये भाजपचा मोठा धक्का
लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीला तीन मोठे झटके लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यंमत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला होता. आपण…
Read More » -
अजित पवार, भुसेंना नोटीस पाठवताना ईडीची शाई संपते का ? संजय राऊत कडाडले
पुणे : 12-13 वर्षांपूर्वीच्या लहान लहान गोष्टी काढायच्या आणि 2-5लाखांसाठी चौकशी करायची. ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड ब्रांच आहे. जे…
Read More » -
मोहम्मदचा पीएम मोदींना प्रश्न, त्यावर मिळालं असं उत्तर
Pariksha Pe Charcha 2024 | आगामी बोर्डाच्या परीक्षा ध्यानात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून संवाद…
Read More » -
महिन्याला २० टक्के रिटर्नचे आमिष पडले महागात, तीन कोटी रुपये गमावले
पुणे: फसवणुकीचे विविध फंडे वापरुन अनेकांना गंडवले जात आहे. त्यानंतर आमिषाला बळी पडून फसवणूक होण्याचे प्रकार कमी होत नाही. आता…
Read More » -
ओबीसी नेते कोर्टात गेले तर मंडल आयोगालाच चॅलेंज करेल, मनोज जरांगे यांचा प्रतिहल्ला
राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरुन संघर्ष सुरु झाला आहे. मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्रांवरुन हा संघर्ष सुरु झाला आहे. राज्य सरकारने कुणबी…
Read More » -
कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि… नारायण राणे यांचा सरकारला सूचक इशारा
मुंबई: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला घेरलं आहे. आरक्षण हा नाजूक प्रश्न आहे. त्याचा…
Read More » -
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठ्या निवडणुकीचा धुराळा, बड्या नेत्यांचं भवितव्य काय? राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर
नवी दिल्ली : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. या सर्व 56 जागांवरील खासदारांचा कार्यकाळ हा येत्या…
Read More »